Navaneet Kaur Instagram – उद्योग मंत्री श्री उदय सामंत यांची नांदगाव पेठ पंचतारांकित एम.आय डी.सी.मध्ये भेट,उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विशेष सहकार्याने मंजूर झालेल्या अमरावतीच्या विकासाच्या दृष्टीने ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पिएम मित्रा मेगा टेक्सटाइल पार्क,भारत डायनॅमिक आदींच्या उभारणी संदर्भात विशेष आग्रहानुसार उद्योगमंत्री उदय सामंत यांचे अमरावतीत आगमन
पुणे मुंबई च्या धर्तीवर अमरावती नांदगाव पेठ एम आय डी सी मध्ये स्थानिक बचत गट, छोटे उद्योजक आदींना व्यवसाय करता यावा यासाठी शासन गाळे बांधून,सर्व सुविधा उपलब्ध करून देणार, प्लग अँड प्ले योजना सुरू होणार, पाठपुरावा यशस्वी,अमरावतीत मोठे उद्योजक यावे यासाठी देशविदेशातील उद्योजकांना अमरावतीत आणून सादरीकरण करणार,उद्योजक अमरावतीत यावे यासाठी देशातील मोठ्या शहरांमध्ये रोड शो,व्हिजन अमरावती आदी आयोजित करणार_उद्योगमंत्री श्री उदय सामंत यांची नावीन्यपूर्ण कल्पना
पंचतारांकित एम आय डी सी मधील रेमंड, व्हि.एच.एम, सियाराम,श्याम इंडोफेम,आदी कंपन्यांना प्रत्यक्ष भेटी देवून त्रुटी,समस्या जाणून घेतल्या,सोबतच एम आय डी सी साठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळास भेटून त्यांच्या जमिनीचा मोबदला तात्काळ देण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले
काही कंपन्या जलशुध्दीकरण न करता सरळ त्यांचे दूषित पाणी लगतच्या गावात,शेतकऱ्यांच्या शेतात सोडतात ज्यामुळे शेतजमिनी खराब होत असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे आणि गावकऱ्यांना विविध गंभीर आजार होत असल्याचे मंत्री श्री उदय सामंत यांच्या लक्षात आणून देताच मंत्र्यांनी या संबंधात तातडीने चौकशी करून दोषींवर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले
भुसंपादीत जमिनीचा वाढीव मोबदला आणि स्थानिकांना रोजगार देण्याचा विषय मांडताच मंत्री श्री उदय सामंत यांनी 2 तासाचे अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले
सोबतच ग्रामीण भागातील लोकांना व्यवसाय करता यावा यासाठी खादी ग्रामोद्योग द्वारे ग्रामविकास योजना राबवून या एम आ डी सी मध्ये 500 स्केअर मीटर चे गाळे बांधून देवून सर्व सुविधा अल्पदरात उपलब्ध करून देवून ग्रामीण भागातील लघु उद्योजक,बचत गट आदींना मुख्य प्रवाहात येता यावे व शेतकऱ्यांना जोडउद्योग करता यावे जेणेकरून शेतकरी आत्महत्या कमी होतील अशी मागणी करताच मंत्री श्री उदय सामंत यांनी सदर मागणीला तात्काळ मंजुरी देवून 15 दिवसाचे आत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले,सोबतच भातकुली,अंजनगाव सूर्जी,दर्यापूर,अचलपूर_ परतवाडा, धारणी या एम आय डी सी चा विकास करण्यासाठी सु | Posted on 22/Apr/2023 16:57:42
Home Actress Navaneet Kaur HD Photos and Wallpapers April 2023 Navaneet Kaur Instagram - उद्योग मंत्री श्री उदय सामंत यांची नांदगाव पेठ पंचतारांकित एम.आय डी.सी.मध्ये भेट,उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विशेष सहकार्याने मंजूर झालेल्या अमरावतीच्या विकासाच्या दृष्टीने ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पिएम मित्रा मेगा टेक्सटाइल पार्क,भारत डायनॅमिक आदींच्या उभारणी संदर्भात विशेष आग्रहानुसार उद्योगमंत्री उदय सामंत यांचे अमरावतीत आगमन
पुणे मुंबई च्या धर्तीवर अमरावती नांदगाव पेठ एम आय डी सी मध्ये स्थानिक बचत गट, छोटे उद्योजक आदींना व्यवसाय करता यावा यासाठी शासन गाळे बांधून,सर्व सुविधा उपलब्ध करून देणार, प्लग अँड प्ले योजना सुरू होणार, पाठपुरावा यशस्वी,अमरावतीत मोठे उद्योजक यावे यासाठी देशविदेशातील उद्योजकांना अमरावतीत आणून सादरीकरण करणार,उद्योजक अमरावतीत यावे यासाठी देशातील मोठ्या शहरांमध्ये रोड शो,व्हिजन अमरावती आदी आयोजित करणार_उद्योगमंत्री श्री उदय सामंत यांची नावीन्यपूर्ण कल्पना
पंचतारांकित एम आय डी सी मधील रेमंड, व्हि.एच.एम, सियाराम,श्याम इंडोफेम,आदी कंपन्यांना प्रत्यक्ष भेटी देवून त्रुटी,समस्या जाणून घेतल्या,सोबतच एम आय डी सी साठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळास भेटून त्यांच्या जमिनीचा मोबदला तात्काळ देण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले
काही कंपन्या जलशुध्दीकरण न करता सरळ त्यांचे दूषित पाणी लगतच्या गावात,शेतकऱ्यांच्या शेतात सोडतात ज्यामुळे शेतजमिनी खराब होत असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे आणि गावकऱ्यांना विविध गंभीर आजार होत असल्याचे मंत्री श्री उदय सामंत यांच्या लक्षात आणून देताच मंत्र्यांनी या संबंधात तातडीने चौकशी करून दोषींवर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले
भुसंपादीत जमिनीचा वाढीव मोबदला आणि स्थानिकांना रोजगार देण्याचा विषय मांडताच मंत्री श्री उदय सामंत यांनी 2 तासाचे अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले
सोबतच ग्रामीण भागातील लोकांना व्यवसाय करता यावा यासाठी खादी ग्रामोद्योग द्वारे ग्रामविकास योजना राबवून या एम आ डी सी मध्ये 500 स्केअर मीटर चे गाळे बांधून देवून सर्व सुविधा अल्पदरात उपलब्ध करून देवून ग्रामीण भागातील लघु उद्योजक,बचत गट आदींना मुख्य प्रवाहात येता यावे व शेतकऱ्यांना जोडउद्योग करता यावे जेणेकरून शेतकरी आत्महत्या कमी होतील अशी मागणी करताच मंत्री श्री उदय सामंत यांनी सदर मागणीला तात्काळ मंजुरी देवून 15 दिवसाचे आत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले,सोबतच भातकुली,अंजनगाव सूर्जी,दर्यापूर,अचलपूर_ परतवाडा, धारणी या एम आय डी सी चा विकास करण्यासाठी सु