शहरातील विकासकामे पाहणी दौरा,शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आज अधिकाऱ्यांना सोबत घेऊन विविध विकासकामाची केली पाहणी,चित्रा चौक ते पठाण चौक उड्डाण पूल निर्मिती कार्य आधीच रखडलेले आहे,त्याला युद्धपातळीवर मार्गी लावून जनतेच्या सेवेत लवकरात लवकर खुला करण्याचे निर्देश, कामाचा दर्जा व गुणवत्ता यात तडजोड सहन करणार नाही-अधिकारी व कंत्राटदारांना खासदारांची तंबी
केंद्राच्या सी.आर.एफ.फंडातून प्रस्तावित असलेली पंचवटी चौक ते राजपूत ढाबा,अंदाजे किंमत 65 कोटी,पठाण चौक ते ट्रान्सपोर्ट नगर रोड अंदाजे किंमत 13 कोटी यांची निविदा प्रक्रिया तात्काळ राबवून कामे मार्गी लावावी
ट्रान्सपोर्ट नगर(खरईया नगर) चे 33 kv पॉवर स्टेशन निर्मिती चे काम तात्काळ मार्गी लावावे खासदार सौ नवनीत रवी राणा यांचे निर्देश
शहरातील विकासकामे पाहणी दौरा,शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आज अधिकाऱ्यांना सोबत घेऊन विविध विकासकामाची केली पाहणी,चित्रा चौक ते पठाण चौक उड्डाण पूल निर्मिती कार्य आधीच रखडलेले आहे,त्याला युद्धपातळीवर मार्गी लावून जनतेच्या सेवेत लवकरात लवकर खुला करण्याचे निर्देश, कामाचा दर्जा व गुणवत्ता यात तडजोड सहन करणार नाही-अधिकारी व कंत्राटदारांना खासदारांची तंबी
केंद्राच्या सी.आर.एफ.फंडातून प्रस्तावित असलेली पंचवटी चौक ते राजपूत ढाबा,अंदाजे किंमत 65 कोटी,पठाण चौक ते ट्रान्सपोर्ट नगर रोड अंदाजे किंमत 13 कोटी यांची निविदा प्रक्रिया तात्काळ राबवून कामे मार्गी लावावी
ट्रान्सपोर्ट नगर(खरईया नगर) चे 33 kv पॉवर स्टेशन निर्मिती चे काम तात्काळ मार्गी लावावे खासदार सौ नवनीत रवी राणा यांचे निर्देश
शहरातील विकासकामे पाहणी दौरा,शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आज अधिकाऱ्यांना सोबत घेऊन विविध विकासकामाची केली पाहणी,चित्रा चौक ते पठाण चौक उड्डाण पूल निर्मिती कार्य आधीच रखडलेले आहे,त्याला युद्धपातळीवर मार्गी लावून जनतेच्या सेवेत लवकरात लवकर खुला करण्याचे निर्देश, कामाचा दर्जा व गुणवत्ता यात तडजोड सहन करणार नाही-अधिकारी व कंत्राटदारांना खासदारांची तंबी
केंद्राच्या सी.आर.एफ.फंडातून प्रस्तावित असलेली पंचवटी चौक ते राजपूत ढाबा,अंदाजे किंमत 65 कोटी,पठाण चौक ते ट्रान्सपोर्ट नगर रोड अंदाजे किंमत 13 कोटी यांची निविदा प्रक्रिया तात्काळ राबवून कामे मार्गी लावावी
ट्रान्सपोर्ट नगर(खरईया नगर) चे 33 kv पॉवर स्टेशन निर्मिती चे काम तात्काळ मार्गी लावावे खासदार सौ नवनीत रवी राणा यांचे निर्देश
अंजनगाव सुर्जी तालुका दौरा,आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन केले सांत्वन , नुकसानग्रस्त शेतांची सुद्धा केली पाहणी,,राज्यसरकारचे उदासीन धोरण शेतकऱयांच्या दुर्दशेला कारणीभूत-खासदार सौ नवनीत रवी राणा यांचा आरोप,राज्यशासनाने फसव्या घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्ष मदतीचा हात द्यावा,बळीराजाला ठोस मदतीची गरज,आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या कुटुंबियांचे पाठीशी आपण सदैव उभे राहून त्यांना शासनाकडून भरीव मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार,,शेती आणि शेतकरी सुधारणांसाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व नेत्यांनी एकत्र येऊन विचारमंथन व प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करण्याची गरज,विदर्भातील आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या व शेतकऱ्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांना कळविणार व या समस्यासंदर्भात संसदेत आवाज उचलून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार -खासदार सौ नवनित रवी राणा यांचे प्रतिपादन,, माजी आमदार रमेश बुंदीले यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष बांधावर जाऊन खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी केली शेतशिवारांची पाहणी
अंजनगाव सुर्जी-अमरावती जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष खासदार संपूर्ण जिल्ह्यात फिरून शेतीविषयक आढावा घेत आहेत.याच शृंखलेतून त्यांनी अंजनगाव सुर्जी तालुक्याचा दौरा करून 16 गावांना भेटी दिल्या. पहिले पावसाने मारलेली दांडी आणि आता अचानक आलेला पाऊस या मुळे शेतकऱयांचे नियोजन कोलमडले असून त्यांना मदतीची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
नापिकी,कर्जबाजारी पणा व शासनाच्या गलथान कारभाराला कंटाळून तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबियांना भेटी देऊन खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी त्यांचे सांत्वन केले व आपण सदैव तुमच्या पाठीशी असून कुटुंबप्रमुख गेल्यामुळे जे दुःख आपणावर आले आहे ते कमी करून ,आपणांस शासकीय मदत मिळवून देण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे त्यांनी या कुटुंबियांना सांगितले व त्यांना मानसिक आधार दिला.या कुटुंबियांची दैनावस्था पाहून खासदार सौ नवनीत रवी राणा यांचे मन गहिवरून आले व त्यांचे डोळे पाणावले.दहेगाव रेचा येथील सहदेवरावजी धांदे वय 80 वर्ष यांनी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली त्यांचे पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.याच गावातील पुष्पा रमेश भगत या महिलेने सुद्धा आत्महत्या केली होती,त्यांचे पश्चात पती व मुलगी असे कुटुंब आहे, या दोन्ह
अंजनगाव सुर्जी तालुका दौरा,आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन केले सांत्वन , नुकसानग्रस्त शेतांची सुद्धा केली पाहणी,,राज्यसरकारचे उदासीन धोरण शेतकऱयांच्या दुर्दशेला कारणीभूत-खासदार सौ नवनीत रवी राणा यांचा आरोप,राज्यशासनाने फसव्या घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्ष मदतीचा हात द्यावा,बळीराजाला ठोस मदतीची गरज,आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या कुटुंबियांचे पाठीशी आपण सदैव उभे राहून त्यांना शासनाकडून भरीव मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार,,शेती आणि शेतकरी सुधारणांसाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व नेत्यांनी एकत्र येऊन विचारमंथन व प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करण्याची गरज,विदर्भातील आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या व शेतकऱ्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांना कळविणार व या समस्यासंदर्भात संसदेत आवाज उचलून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार -खासदार सौ नवनित रवी राणा यांचे प्रतिपादन,, माजी आमदार रमेश बुंदीले यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष बांधावर जाऊन खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी केली शेतशिवारांची पाहणी
अंजनगाव सुर्जी-अमरावती जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष खासदार संपूर्ण जिल्ह्यात फिरून शेतीविषयक आढावा घेत आहेत.याच शृंखलेतून त्यांनी अंजनगाव सुर्जी तालुक्याचा दौरा करून 16 गावांना भेटी दिल्या. पहिले पावसाने मारलेली दांडी आणि आता अचानक आलेला पाऊस या मुळे शेतकऱयांचे नियोजन कोलमडले असून त्यांना मदतीची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
नापिकी,कर्जबाजारी पणा व शासनाच्या गलथान कारभाराला कंटाळून तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबियांना भेटी देऊन खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी त्यांचे सांत्वन केले व आपण सदैव तुमच्या पाठीशी असून कुटुंबप्रमुख गेल्यामुळे जे दुःख आपणावर आले आहे ते कमी करून ,आपणांस शासकीय मदत मिळवून देण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे त्यांनी या कुटुंबियांना सांगितले व त्यांना मानसिक आधार दिला.या कुटुंबियांची दैनावस्था पाहून खासदार सौ नवनीत रवी राणा यांचे मन गहिवरून आले व त्यांचे डोळे पाणावले.दहेगाव रेचा येथील सहदेवरावजी धांदे वय 80 वर्ष यांनी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली त्यांचे पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.याच गावातील पुष्पा रमेश भगत या महिलेने सुद्धा आत्महत्या केली होती,त्यांचे पश्चात पती व मुलगी असे कुटुंब आहे, या दोन्ह
अंजनगाव सुर्जी तालुका दौरा,आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन केले सांत्वन , नुकसानग्रस्त शेतांची सुद्धा केली पाहणी,,राज्यसरकारचे उदासीन धोरण शेतकऱयांच्या दुर्दशेला कारणीभूत-खासदार सौ नवनीत रवी राणा यांचा आरोप,राज्यशासनाने फसव्या घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्ष मदतीचा हात द्यावा,बळीराजाला ठोस मदतीची गरज,आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या कुटुंबियांचे पाठीशी आपण सदैव उभे राहून त्यांना शासनाकडून भरीव मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार,,शेती आणि शेतकरी सुधारणांसाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व नेत्यांनी एकत्र येऊन विचारमंथन व प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करण्याची गरज,विदर्भातील आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या व शेतकऱ्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांना कळविणार व या समस्यासंदर्भात संसदेत आवाज उचलून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार -खासदार सौ नवनित रवी राणा यांचे प्रतिपादन,, माजी आमदार रमेश बुंदीले यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष बांधावर जाऊन खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी केली शेतशिवारांची पाहणी
अंजनगाव सुर्जी-अमरावती जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष खासदार संपूर्ण जिल्ह्यात फिरून शेतीविषयक आढावा घेत आहेत.याच शृंखलेतून त्यांनी अंजनगाव सुर्जी तालुक्याचा दौरा करून 16 गावांना भेटी दिल्या. पहिले पावसाने मारलेली दांडी आणि आता अचानक आलेला पाऊस या मुळे शेतकऱयांचे नियोजन कोलमडले असून त्यांना मदतीची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
नापिकी,कर्जबाजारी पणा व शासनाच्या गलथान कारभाराला कंटाळून तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबियांना भेटी देऊन खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी त्यांचे सांत्वन केले व आपण सदैव तुमच्या पाठीशी असून कुटुंबप्रमुख गेल्यामुळे जे दुःख आपणावर आले आहे ते कमी करून ,आपणांस शासकीय मदत मिळवून देण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे त्यांनी या कुटुंबियांना सांगितले व त्यांना मानसिक आधार दिला.या कुटुंबियांची दैनावस्था पाहून खासदार सौ नवनीत रवी राणा यांचे मन गहिवरून आले व त्यांचे डोळे पाणावले.दहेगाव रेचा येथील सहदेवरावजी धांदे वय 80 वर्ष यांनी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली त्यांचे पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.याच गावातील पुष्पा रमेश भगत या महिलेने सुद्धा आत्महत्या केली होती,त्यांचे पश्चात पती व मुलगी असे कुटुंब आहे, या दोन्ह
मराठा आरक्षण संवाद यात्रेच्या निमित्ताने माननीय खासदार संभाजीराजे भोसले यांचे आज अमरावती शहरात आगमन झाले असता सदिच्छा भेट घेऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला
मराठा आरक्षण संवाद यात्रेच्या निमित्ताने माननीय खासदार संभाजीराजे भोसले यांचे आज अमरावती शहरात आगमन झाले असता सदिच्छा भेट घेऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला
राजापेठ रेल्वे भुयारी मार्ग नागरिकांच्या कायमस्वरूपी वाहतुकीसाठी खुला झाला,या मार्गाची गेल्या 5 वर्षापासूम चौकीदारी करणारे 77 वर्षीय भाऊराव डोंगरे व शाळकरी विद्यर्थ्यांच्या हस्ते इन व आऊट मार्गिकेचे लोकार्पण करून आमदार रवी राणा यांनी अभिनव पद्धतीने हा मार्ग लोकांसाठी खुला केला.
राजापेठ रेल्वे भुयारी मार्ग नागरिकांच्या कायमस्वरूपी वाहतुकीसाठी खुला झाला,या मार्गाची गेल्या 5 वर्षापासूम चौकीदारी करणारे 77 वर्षीय भाऊराव डोंगरे व शाळकरी विद्यर्थ्यांच्या हस्ते इन व आऊट मार्गिकेचे लोकार्पण करून आमदार रवी राणा यांनी अभिनव पद्धतीने हा मार्ग लोकांसाठी खुला केला.
राजापेठ रेल्वे भुयारी मार्ग नागरिकांच्या कायमस्वरूपी वाहतुकीसाठी खुला झाला,या मार्गाची गेल्या 5 वर्षापासूम चौकीदारी करणारे 77 वर्षीय भाऊराव डोंगरे व शाळकरी विद्यर्थ्यांच्या हस्ते इन व आऊट मार्गिकेचे लोकार्पण करून आमदार रवी राणा यांनी अभिनव पद्धतीने हा मार्ग लोकांसाठी खुला केला.
राजापेठ रेल्वे भुयारी मार्ग नागरिकांच्या कायमस्वरूपी वाहतुकीसाठी खुला झाला,या मार्गाची गेल्या 5 वर्षापासूम चौकीदारी करणारे 77 वर्षीय भाऊराव डोंगरे व शाळकरी विद्यर्थ्यांच्या हस्ते इन व आऊट मार्गिकेचे लोकार्पण करून आमदार रवी राणा यांनी अभिनव पद्धतीने हा मार्ग लोकांसाठी खुला केला.
राजापेठ रेल्वे भुयारी मार्ग नागरिकांच्या कायमस्वरूपी वाहतुकीसाठी खुला झाला,या मार्गाची गेल्या 5 वर्षापासूम चौकीदारी करणारे 77 वर्षीय भाऊराव डोंगरे व शाळकरी विद्यर्थ्यांच्या हस्ते इन व आऊट मार्गिकेचे लोकार्पण करून आमदार रवी राणा यांनी अभिनव पद्धतीने हा मार्ग लोकांसाठी खुला केला.
संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी समाजाला आरक्षण मिळण्याकरिता युवा स्वाभिमान पार्टी चा जाहीर पाठिंबा।
चिखलदरा स्काय वॉक लवकरच पूर्ण होणार
जगातील तिसऱ्या व भारतातील पहिल्या चिखलदरा स्कायवॉक संदर्भात उच्चस्तरीय बैठकीत खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी सर्व तांत्रिक अडचणी समजून घेतल्या,केंद्रीय वनविभाग,पर्यावरण विभाग,सिडको यांच्या अधिकाऱ्यांसोबत नागपूर येथील नवीन सचिवालयात आयोजित बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा होऊन चिखलदरा स्कायवॉक पूर्णत्वास जाण्यासाठी त्रुटी दूर करून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून 2 महिन्याचे आत रखडलेले काम मार्गी लावण्याचे खासदार सौ नवनीत रवी राणा यांचे निर्देश
महाराष्ट्र शासनाच्या हलगर्जीपणा मुळे व कुठलाही प्रोजेक्ट रिपोर्ट न देता,परवानगी साठी आवश्यक कागदपत्रे न दिल्याने व उदासीन वृत्तीमुळे सदर स्कायवॉकचे काम रखडले
मेळघाटच्या विकासात राजकारण न करता सर्वानी सहकार्य करण्याचे खासदार सौ नवनीत राणा यांचे आवाहन
नागपूर–चिखलदरा स्कायवॉक या मागील राज्य सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मंजूर करून निधी वितरित केलेला अत्यंत महत्वाच्या प्रकल्पाचे चे काम राज्यशासनाद्वारे दुर्लक्षित काही तांत्रिक अडचणीमुळे रखडले आहे.
मेळघाट कन्या खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी आज सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेतली.
या बैठकीत भारत सरकारचे डीडीजीएफ श्री व्ही एन अंबाडे,महाराष्ट्र शासनाचे नोडल अधिकारी श्री नरेश झुरमुरे,वन्यजीव विभागाचे सीएफ श्री युवराज, केंद्र शासनाचे तांत्रिक अधिकारी श्री एन के डेमरी,मेळघाट च्या डिसीएफ पियुशा जगताप मॅडम,सिडको चे कार्यकारी अभियंता श्री देवेंद्र जामनेकर, सह अभियंता श्री अमोल निमसळकर,भारत सरकारचे एआयजी श्री सी.बी.तहसिलदार आदी वरिष्ठ अधिकारी,युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितू दुधाने,सुधा तिवारी आदी उपस्थित होते.
यावेळी या स्कायवॉक च्या संदर्भात वनविभाग व वन्यजीव विभाग तसेच पर्यावरण विभागाने ज्या त्रुटींच्या आधारे सदर स्काय वॉक चे काम रोखले होते,त्यावर चर्चा करण्यात आली व पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन करण्यात आले व यात खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी विभागाने याचे सविस्तर अध्ययन करून प्रत्यक्ष स्थळपाहणी करून वस्तुस्थितीच्या आधारे निर्णय घ्यावा व मेळघाटच्या सर्वांगीण विकासासाठी या प्रकल्पाला तात्काळ पूर्णतेकडे नेण्यासाठी सहकार्य करावे असे निर्देश दिले.