केंद्रीय सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योग मंत्री माननीय श्री नारायनरावजी राणे साहेब यांचे अभिनंदन करतांना खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार श्री रवी राणा
साहेबांचा प्रदीर्घ अनुभव व उकृष्ट प्रशासन कौशल्य यामुळे महाराष्ट्रासह देशातील तरुण-तरुणी व उद्योजक यांना उन्नतीचे दालन खुले होणार-खासदार सौ नवनीत रवी राणा यांचे प्रतिपादन
साहेबांच्या मार्गदर्शनात अमरवती जिल्ह्यातील हजारो बेरोजगार युवक युवतींसाठी लवकरच "महारोजगार मेळावा'आयोजित करणार व युवक-युवती आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना आत्मनिर्भर होऊन प्रगतीच्या वाटा शोधता याव्या यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार-आमदार श्री रवी राणा
मा.नारायण राणे साहेबांनी अमरावती जिल्हा विकासासाठी वेळोवेळी सहकार्य करण्याचे दिले वचन, राणा दांपत्य हे आपले कौटुंबिक सदस्य असल्याचे केले प्रतिपादन.यावेळी जेष्ठ नेते मा.राधाकृष्ण विखे पाटील सुदधा उपस्थित होते.
केंद्रीय सूक्ष्म-लघु व मध्यम उद्योग मंत्री माननीय श्री नारायनरावजी राणे साहेब यांचे अभिनंदन करतांना खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार श्री रवी राणा
साहेबांचा प्रदीर्घ अनुभव व उकृष्ट प्रशासन कौशल्य यामुळे महाराष्ट्रासह देशातील तरुण-तरुणी व उद्योजक यांना उन्नतीचे दालन खुले होणार-खासदार सौ नवनीत रवी राणा यांचे प्रतिपादन
साहेबांच्या मार्गदर्शनात अमरवती जिल्ह्यातील हजारो बेरोजगार युवक युवतींसाठी लवकरच “महारोजगार मेळावा’आयोजित करणार व युवक-युवती आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना आत्मनिर्भर होऊन प्रगतीच्या वाटा शोधता याव्या यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार-आमदार श्री रवी राणा
मा.नारायण राणे साहेबांनी अमरावती जिल्हा विकासासाठी वेळोवेळी सहकार्य करण्याचे दिले वचन, राणा दांपत्य हे आपले कौटुंबिक सदस्य असल्याचे केले प्रतिपादन.यावेळी जेष्ठ नेते मा.राधाकृष्ण विखे पाटील सुदधा उपस्थित होते.
कोरोना लॉकडाऊन काळात रोजगार नसल्याने विद्यर्थ्यांनी घेतलेल्या शैक्षणिक कर्ज वसुलीला 3 वर्ष स्थगिती द्यावी व कोरोना काळातील व्याज माफ करावे,खासदार सौ नवनीत रवी राणा यांची केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांचेकडे आग्रही मागणी
अमरावती जिल्ह्याच्या विकासाला पूरक असणारा व किमान 1000 लोकांना रोजगार देणारा भारत डायनॅमिक्स या संरक्षण क्षेत्रातील उद्योगाला अर्थसंकल्पीय तरतूद करून चालना द्यावी-खासदार सौ नवनीत रवी राणा
मेळघाट सारख्या अतिदुर्गम आदिवासीबहुल भागातील चुरणी,धारणी व चिखलदरा येथे राष्ट्रीयकृत बँकेची अतिरिक्त शाखा देऊन आदिवासींना जलद-सुलभ बँकिंग व्यवस्थेचा लाभ मिळावा
जिल्ह्यातील शेतकरी-शेतमजुरांना विविध शासकीय योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान व वित्तीय सहायता यासाठी बँकांनी सुलभ प्रक्रिया राबवावी,कर्मचाऱ्यांची अरेरावी व अडेलतट्टू धोरण यामुळे गोरगरिबांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो व चकरा माराव्या लागतात -खासदार सौ नवनीत रवी राणा यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे तक्रार
नवी दिल्ली-जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव धडपड करणाऱ्या व केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त लाभ आपल्या अमरावती जिल्ह्याला मिळावा यासाठी दिल्ली येथे अविरत प्रयत्न करणाऱ्या खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून अर्थचक्र मंदावले आहे व त्याचा परिणाम रोजगार निर्मितीवर झाला आहे ज्यामुळे शैक्षणिक कर्ज घेऊन आपले शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यर्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.रोजगार नाही पण बँकेचे शैक्षणिक कर्ज व त्यावरील व्याज मात्र डोक्यावर आहे यामुळे विदयार्थी चिंतातुर आहेत,अश्या होतकरू व प्रामाणिक विद्यर्थ्यांच्या हितासाठी कोरोनाकाळातील व्याज संपूर्णपणे माफ करावे व त्यांच्या शैक्षणिक कर्जवसुलीस किमान पुढील 3 वर्ष स्थगिती द्यावी अशी आग्रही मागणी खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या आदिवासी बहुल भागात नागरिकांना बँकेच्या छोट्या छोट्या कामासाठी दिवसभर ताटकळत बसावे लागते परिणामी त्यांचा रोजगार बुडतो व त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो,म्हणून या भागातील चुरणी,धारणी व चिखलदरा येथे राष्ट्रीयकृत बँकेच्या अतिरिक्त शाखा देऊन तेथील कर्मचारी संख्या वाढवावी अशी मागणी सुद्धा खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी यावेळी केली.
सांसद नवनीत रवि राणा पार्लमेंट सेशन के समय दिल्ली मे जनता कि समस्याओ के प्रश्न उठाती हैं और शनिवार-रविवार को अमरावती मे पूरे परिवार की जवाबदारी सम्भालते हुए घर पर चूल्हे पर ख़ाना पकाकर बच्चों को ख़ाना खिलाती हैं।
नवनियुक्त केंद्रीय पंचायत राज मंत्री श्री कपिल पाटील यांची भेट घेऊन खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांनी केले अभिनंदन
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती स्मार्ट आणि डिजिटल करून अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठी केली निधीची मागणी
पंचायत राज प्रणाली सक्षम करून ग्रामपंचायत मार्फत शेवटच्या घटकाला न्याय मिळावा यासाठी पंधराव्या वित्त आयोग निधी वाढवून देण्याची मागणी
जिल्हा परिषद-पंचायत समिती-ग्रामपंचायत या त्रिसूत्रीचा प्रभावीपणे व पारदर्शक पद्धतीने समन्वय साधून ग्रामस्तरावर नाविन्यपूर्ण विकासाच्या योजना राबवाव्यात, केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागातील आदिवासीना विशेष योजना राबवून सक्षम करावे -खासदार सौ नवनीत रवी राणा यांचा श्री कपिल पाटील यांना आग्रह
अमरावती भेटीचे दिले निमंत्रण
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ सौ भारती पवार यांचे खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांचेकडून अभिनंदन व जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सुधारणाबाबत प्रदीर्घ चर्चा
अमरावती मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरात लवकर सुरू करावे -खासदार सौ नवनीत रवी राणा यांची मागणी
मेळघाटातील कुपोषण दूर करून आरोग्य यंत्रणा सक्षमतेने सुधारण्यासाठी विशेष आराखडा तयार करणार असल्याची आरोग्यमंत्र्यांची खासदार सौ नवनीत रवी राणा यांना माहिती
कोरोना काळात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कार्यवाही करणार,यात सहभागी असणारयांची गय करणार नाही,आरोग्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
मेळघाटच्या अतिदुर्गम भागातील आदिवासी नागरिकांच्या आरोग्यविषयक सुविधांसाठी मेळघाट मध्ये मोबाईल हॉस्पिटल्स सुरु करावे,मेळघाट मध्ये सर्वसुविधायुक्त रुग्णवाहिका द्याव्या,तिवसा,चांदुर बाजार,अचलपूर-परतवाडा, अंजनगाव सुर्जी,दर्यापूर,धारणी, चिखलदरा,भातकुली आदी तालुक्यामधील आरोग्य यंत्रणेचे ऑडिट करून त्या ठिकाणी असणाऱ्या कमतरता दूर करून नागरिकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्यसुविधा अल्पदरात व विनाविलंब मिळाव्या यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी जिल्ह्याचा दौरा करून पाहणी करावी अशी मागणी खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी केली असता आपण लवकरच अमरावतीत येऊन आरोग्यव्यस्थेचा आढावा घेऊ असे वचन डॉ भारती पवार यांनी दिले.
कोरोना काळात आरोग्य यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी संगनमत करून शासकिय निधीचा गैररव्यवहार केला असल्याचे आमदार रवी राणा यांनी डॉ भारती पवार यांच्या लक्षात आणून दिले असता त्यांनी आपण यात जातीने लक्ष घालून याची सखोल चौकशी करू व दोषींवर कठोर कार्यवाही करू असे अभिवचन दिले.
खासदार सौ.नवनीत रवी राणा यांच्या प्रयत्नांमुळे अमरावती
जिल्ह्यातील आरोग्यसुविधांचा दर्जा सुधारण्याची चिन्हे दिसत आहेत.या भेटीचे वेळी युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितू दुधाने उपस्थित होते.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ सौ भारती पवार यांचे खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांचेकडून अभिनंदन व जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सुधारणाबाबत प्रदीर्घ चर्चा
अमरावती मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरात लवकर सुरू करावे -खासदार सौ नवनीत रवी राणा यांची मागणी
मेळघाटातील कुपोषण दूर करून आरोग्य यंत्रणा सक्षमतेने सुधारण्यासाठी विशेष आराखडा तयार करणार असल्याची आरोग्यमंत्र्यांची खासदार सौ नवनीत रवी राणा यांना माहिती
कोरोना काळात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कार्यवाही करणार,यात सहभागी असणारयांची गय करणार नाही,आरोग्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
मेळघाटच्या अतिदुर्गम भागातील आदिवासी नागरिकांच्या आरोग्यविषयक सुविधांसाठी मेळघाट मध्ये मोबाईल हॉस्पिटल्स सुरु करावे,मेळघाट मध्ये सर्वसुविधायुक्त रुग्णवाहिका द्याव्या,तिवसा,चांदुर बाजार,अचलपूर-परतवाडा, अंजनगाव सुर्जी,दर्यापूर,धारणी, चिखलदरा,भातकुली आदी तालुक्यामधील आरोग्य यंत्रणेचे ऑडिट करून त्या ठिकाणी असणाऱ्या कमतरता दूर करून नागरिकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्यसुविधा अल्पदरात व विनाविलंब मिळाव्या यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी जिल्ह्याचा दौरा करून पाहणी करावी अशी मागणी खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी केली असता आपण लवकरच अमरावतीत येऊन आरोग्यव्यस्थेचा आढावा घेऊ असे वचन डॉ भारती पवार यांनी दिले.
कोरोना काळात आरोग्य यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी संगनमत करून शासकिय निधीचा गैररव्यवहार केला असल्याचे आमदार रवी राणा यांनी डॉ भारती पवार यांच्या लक्षात आणून दिले असता त्यांनी आपण यात जातीने लक्ष घालून याची सखोल चौकशी करू व दोषींवर कठोर कार्यवाही करू असे अभिवचन दिले.
खासदार सौ.नवनीत रवी राणा यांच्या प्रयत्नांमुळे अमरावती
जिल्ह्यातील आरोग्यसुविधांचा दर्जा सुधारण्याची चिन्हे दिसत आहेत.या भेटीचे वेळी युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितू दुधाने उपस्थित होते.
अकोला अकोट धुळघाट डाबका मार्गे खंडवा ब्रॉडगेज रेल्वे लाईन परावर्तित न करता मेळघाटातून जुन्याच मार्गाने नेऊन मेळघाटातील आदिवासींना त्याचा लाभ मिळावा-केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विन वैष्णव यांना खासदार सौ नवनीत रवी राणा यांची मागणी.
नागरिकांची व शेतकऱ्यांची लाडकी लेकुरवाळी शकुंतला रेल्वे तातडीने सुरू करण्यासंदर्भात हालचाली वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरु-केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे संकेत
महानुभाव धर्मीयांची काशी समजल्या जाणाऱ्या रिद्धपुर ता.मोर्शी येथे अमरावती -नरखेड मार्गावरील रेल्वे स्टेशन स्थापित करण्यात यावे.
संसद को चलने दो. किसान, मजदूर, बेरोजगार, कोरोना महामारी और बाढ़ पीड़ितों को न्याय दो. विपक्ष को मेरा नम्र निवेदन